१ नोव्हेंबरपासून ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन कार्डावरुन नाव झाले कमी यादीत नाव पहा

Ration Card New Rules :

 

➡️ रेशन कार्डावरुन नाव झाले कमी यादीत नाव पहा ⬅️

 

केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता या शिधापत्रिकाधारकांना १ नोव्हेंबरपासून रेशन मिळणे बंद होणार आहे. या मागचे कारण जाणून घ्या सविस्तर भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते.

 

➡️ रेशन कार्डावरुन नाव झाले कमी यादीत नाव पहा ⬅️

 

सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा (Ration Card) लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे लोक पात्र ठरतात. मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार १ नोव्हेंबरपासून रेशन बंद (Ration Card) होणार आहे. या मागचे कारण जाणून घ्या सविस्तर.

 

➡️ रेशन कार्डावरुन नाव झाले कमी यादीत नाव पहा ⬅️

 

आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत. या सर्वांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल.

Leave a comment